उर्से टोलनाका येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सुमारे साडेपाच तास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग रोखून धरला होता. यामुळे तळेगाव पोलिस ठाण्यात १५० ते २०० कार्यकर्ते तसेच अन्य अज्ञात आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फौजदार डी. बी. बाजगिरे यांनी फिर्याद दिली आहे. सहायक निरीक्षक कुंदा गावडे तपास करीत आहेत.
पिंपरीत १५० जणांवर गुन्हा
उर्से टोलनाका येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी सुमारे साडेपाच तास मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग रोखून धरला होता...
Maharashtra Times 11 Aug 2018, 4:00 am