पालघर : प्रत्येक विभागाने आपल्याकडे प्रलंबित असलेल्या लोकशाही दिनातील अर्जांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात प्राप्त अर्जांवर चर्चा करण्यात आली. या प्राप्त अर्जांवर संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना जरे यांनी दिल्या. यावेळी नवीन दोन व जुन्या १२ अर्जांवर चर्चा करण्यात आली.
लोकशाही दिन
प्रत्येक विभागाने आपल्याकडे प्रलंबित असलेल्या लोकशाही दिनातील अर्जांची गांभीर्याने दखल घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी ...
Maharashtra Times 3 Apr 2018, 5:00 am