मागील ४८ तासापासून मुसळधार कोसळनार्या पावसामुळे कल्यानातील खाडी किनारी असलेल्या चाळी पाण्याखाली गेल्या असून पालिका प्रशासनाने खबरदरीचा उपाय म्हणून नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. मात्र भरतीचे पाणी घरात शिरून नागरिकांचे नुकसान झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून या सूचना करण्यात आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गोविंदवाडी परिसरातील चाळी पाण्याखाली
मागील ४८ तासापासून मुसळधार कोसळनार्या पावसामुळे कल्यानातील खाडी किनारी असलेल्या चाळी पाण्याखाली गेल्या असून पालिका प्रशासनाने खबरदरीचा उपाय म्हणून ...
Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am