अ‍ॅपशहर

ग्रामस्वच्छतेसाठी विद्यार्थी सरसावले

येथील द एज्युकेशन सोसायटी संचलित पी. डी. कारखानीस कॉलेजातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत झालेल्या निवासी शिबिरात अंबरनाथ तालुक्यातील कुऱ्हाड पाडा या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवून येथील ग्रामस्थांना ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.

Maharashtra Times 14 Jan 2017, 3:00 am
अंबरनाथ : येथील द एज्युकेशन सोसायटी संचलित पी. डी. कारखानीस कॉलेजातील एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत झालेल्या निवासी शिबिरात अंबरनाथ तालुक्यातील कुऱ्हाड पाडा या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबवून येथील ग्रामस्थांना ग्रामस्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student cleaned village
ग्रामस्वच्छतेसाठी विद्यार्थी सरसावले


४ ते १० जानेवारी दरम्यान झालेल्या या निवासी शिबिरात ग्राम स्वच्छतेसह जागृत‌पिर सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण असे विविध कार्यक्रम पार पडले. या शिबिरात एकूण २९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण, योग साधना आदी विषयांवर प्रा. जावळे, प्रा. तडवी, गणेश मिसाळ, विद्यार्थी प्रतिनिधी नमिती चिमणे, विकास साळवी, दीपक लोखंडे यांनी मार्गदर्शन केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज