उल्हासनगर : आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. इंदुमती कणसे (७०) असे या महिलेचे नाव आहे. त्या अंबरनाथमधील लक्ष्मीनगर परिसरात राहत होत्या. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आकस्मत मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली आहे.
महिलेची आत्महत्या
आजाराला कंटाळून वयोवृद्ध महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली...
Maharashtra Times 23 Aug 2018, 4:00 am