लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदानाचा दिवस असून येथील आठवडा बाजाराच्या ठिकाणापासून २०० मीटरच्या आत मतदान केंद्र असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या कारणास्तव जिल्हादंडाधिकाऱ्यांनी डहाणू नगरपरिषदेच्या व तलासरी नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात भरणारा सोमवार २९ एप्रिल रोजीचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
आठवडा बाजार बंद
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २९ एप्रिल रोजी मतदानाचा दिवस असून येथील आठवडा बाजाराच्या ठिकाणापासून २०० मीटरच्या आत मतदान केंद्र असल्याने कायदा व ...
MT 29 Apr 2019, 4:00 am