अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेला पाण्याची बिले योग्य पद्धतीने धाडता येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे. ई गव्हर्नन्सच्या कामाचा बट्याबोळ झाल्यामुळे केवळ पाणीबिलेच नाही तर कर्मचाऱ्यांचे वेतन, त्यांचा भविष्यनिर्वाह निधी, पालिकेतील कामांचे डिजिटलायझेशन यांसारख्या असंख्य कामांचा बोजबारा उडालेला आहे. १६ वर्षे जुन्या तंत्रज्ञानावरच आजही पालिकेची भिस्त आहे. त्यामुळे मोठमोठ्या घोषणा करण्यापूर्वी मूलभूत सेवासुविधांचे सक्षमीकरण करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.
मूलभूत सुविधांकडे लक्ष कधी?
अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करणाऱ्या ठाणे महापालिकेला पाण्याची बिले योग्य पद्धतीने धाडता येत नसल्याचे वास्तव उघड झाले आहे...
Maharashtra Times 15 Dec 2018, 4:00 am