>> स्नेहल पटवे, अंबरनाथ
हे गाणं ज्या रागात आहे, त्याला सर्व रागांचा राजा 'मालकंस' असं म्हणतात. या रागात माननीय नौशादजींनी 'मन तरपत हरी दर्शन को आज' हे गाणं पूर्ण भक्तिरसात मांडलं आहे. हे गाणं 'बैजू बावरा' या चित्रपटातील आहे. या गाण्यात भारतभूषण हे सुप्रसिद्ध अभिनेते आपल्या गुरूला भेटण्यासाठी व्याकूळ होऊन पूर्ण भक्तिमय झालेत. शेवटच्या तारसप्तकातला हरिओम कानावर पडताच थकलेले गुरु आपल्या शिष्याला भेटायला आतुर झालेले पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हर्ष आणि आनंदच सगळं सांगून जातात. गुरुशिष्याची ही भेट अवर्णनीय आहे. धन्य ते गुरु व शिष्य. आजकाल असं चित्र सध्याच्या काळात पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. त्या गाण्यातील भक्तीमय ओळी खालीलप्रमाणे-
मन तरपत हरी दर्शन को आज
मोरे तुम बिन बिगरे सगरे काज
बिनती करत हूँ, रखियो लाज
तुमरे द्वार का मैं हूँ जोगी
हमरी ओर नज़र कब होगी
सुनो मोरे ब्याकूल मन का बाज
बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊँ
दिजो दान हरी गुण गाऊँ
सब गुणी जन पे तुमरा राज
मुरली मनोहर आस ना तोडो
दुख भंजन मोरा साथ ना छोड़ो
मोहे दर्शन भिक्षा दे दो आज
हे गाणं ज्या रागात आहे, त्याला सर्व रागांचा राजा 'मालकंस' असं म्हणतात. या रागात माननीय नौशादजींनी 'मन तरपत हरी दर्शन को आज' हे गाणं पूर्ण भक्तिरसात मांडलं आहे. हे गाणं 'बैजू बावरा' या चित्रपटातील आहे. या गाण्यात भारतभूषण हे सुप्रसिद्ध अभिनेते आपल्या गुरूला भेटण्यासाठी व्याकूळ होऊन पूर्ण भक्तिमय झालेत. शेवटच्या तारसप्तकातला हरिओम कानावर पडताच थकलेले गुरु आपल्या शिष्याला भेटायला आतुर झालेले पाहायला मिळतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हर्ष आणि आनंदच सगळं सांगून जातात. गुरुशिष्याची ही भेट अवर्णनीय आहे. धन्य ते गुरु व शिष्य. आजकाल असं चित्र सध्याच्या काळात पाहायला मिळणं दुर्मिळ आहे. त्या गाण्यातील भक्तीमय ओळी खालीलप्रमाणे-
मन तरपत हरी दर्शन को आज
मोरे तुम बिन बिगरे सगरे काज
बिनती करत हूँ, रखियो लाज
तुमरे द्वार का मैं हूँ जोगी
हमरी ओर नज़र कब होगी
सुनो मोरे ब्याकूल मन का बाज
बिन गुरु ज्ञान कहाँ से पाऊँ
दिजो दान हरी गुण गाऊँ
सब गुणी जन पे तुमरा राज
मुरली मनोहर आस ना तोडो
दुख भंजन मोरा साथ ना छोड़ो
मोहे दर्शन भिक्षा दे दो आज