>> प्रणाली नाईक, डोंबिवली
एक गाणं माझ्या भावविश्वाशी जोडलेलं आहे ते म्हणजे ‘रॉकी’ सिनेमातलं ‘क्या यहीं प्यार हैं’ हे गाणंं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं असून आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याचे बोल आहेत आनंद बक्षी यांचे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हे गाणं संजय दत्त आणि टीना मुनीमवर चित्रित झालं आहे.
क्या यही प्यार है,
हां यहीं प्यार है
दिल तेरे बिन कही लगता नही,
वक्त गुजरता नही
दोन व्यक्ती एकमेकांना आवडू लागतात तेव्हा ते नक्की प्रेमंच आहे का? असं वाटणाऱ्यांसाठी हे गाणं आहे.
जैसे फुलों के मौसम में
ये दिल खिलते हैं
प्रेमी ऐसेंही क्या
पतझड में भी मिलते है
रुत बदले, दुनिया बदले,
प्यार बदलता नहीं
ही शेवटची ओळ मला जास्त आवडते. एखाद्या व्यक्तीवर आपण जेव्हा प्रेम करतो, त्यानंतर काहीही झालं तरी चालेल. अगदी जग पालटलं तरी कोणाची पर्वा नाही. पण प्रेम कधीच बदलत नाही.
एक गाणं माझ्या भावविश्वाशी जोडलेलं आहे ते म्हणजे ‘रॉकी’ सिनेमातलं ‘क्या यहीं प्यार हैं’ हे गाणंं. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलं असून आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलंय. या गाण्याचे बोल आहेत आनंद बक्षी यांचे. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात हे गाणं संजय दत्त आणि टीना मुनीमवर चित्रित झालं आहे.
क्या यही प्यार है,
हां यहीं प्यार है
दिल तेरे बिन कही लगता नही,
वक्त गुजरता नही
दोन व्यक्ती एकमेकांना आवडू लागतात तेव्हा ते नक्की प्रेमंच आहे का? असं वाटणाऱ्यांसाठी हे गाणं आहे.
जैसे फुलों के मौसम में
ये दिल खिलते हैं
प्रेमी ऐसेंही क्या
पतझड में भी मिलते है
रुत बदले, दुनिया बदले,
प्यार बदलता नहीं
ही शेवटची ओळ मला जास्त आवडते. एखाद्या व्यक्तीवर आपण जेव्हा प्रेम करतो, त्यानंतर काहीही झालं तरी चालेल. अगदी जग पालटलं तरी कोणाची पर्वा नाही. पण प्रेम कधीच बदलत नाही.