गणेश घाणेकर, गोरेगाव
'अमर अकबर अँथनी' चित्रपटातील 'हमको तुमसे हो गया है प्यार क्या करें' हे सदाबहार गाणं माझ्या मनातलं गाणं आहे. तीन भावंडांची झालेली ताटातूट ते अखेरीस त्यांची झालेली भेटीपर्यंतची कहाणी बघण्यासारखी आहे. त्याला दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचा परीसस्पर्श लाभला आहे. त्यामुळे हा चित्रपट मायबाप रसिकांसाठी मनोरजंनाची खुमासदार पर्वणी होता. अमिताभ आणि परवीन बाबीची जुळलेली उत्कृष्ट केमेस्ट्री तर प्रेमात पाडणारी विनोद-शबानाची शांत जोडी तर नीतू आणि ऋषी कपूर यांची मनमोहक जोडी, अशी तीन जोड्या यामध्ये आहेत. त्यांच्यावर चित्रीत झालेलं हे 'हमको तुमसे हो गया है प्यार क्या करें' हे गीत सर्वच कलावंताच्या उस्फूर्त अभिनयामुळे नेहमीच मनाला तजेलदार बनवतं. लक्ष्मीकांत- प्यारेलाल या जोडीचं भन्नाट संगीत आणि लतादीदींसोबत मुकेश, रफी आणि किशोरकुमारसारख्या दिग्गज कलाकारांच्या स्वरांनी नटलेलं हे गाणं अप्रतिम आहे. पण लतादीदीनं परवीन, शबाना, नीतू या नायिकांना त्यांच्या देहबोलीनुसार दिलेला आवाज हा बावन्नकशी आहे. आनंद बक्षी यांची शब्दरचना ही कथानकाला साजेशी आहे. अशा या सदाबहार गाण्याचे बोल पुढीलप्रमाणे...
देख के तुमको दिल डोला है
गॉड प्रॉमिस हम सच बोला है
ओ हमको तुमसे हो गया है प्यार क्या करें
बोलो तो जिए, बोलो तो मर जाए
कभी बोलू मैं कभी बोले तू आई लव्ह यू
लव्ह यू
मैने तुमपे तुमने मुझ पे कर दिया जादू
आय लव्ह यू
लव्ह यू
अब तक छुपाए रखा शोला दबाए रखा
अब तक छुपाए …
राज ये हमने अब खोला है
गॉड प्रॉमिस...…
ओ हमको तुमसे …
हमको तुमसे... …
कैसे मैं बोलू तेरे संग मैं डोलू
तेरे संग जीवन की डोर बंधी है
मैं सपनों का सागर तू प्रेम नदी है
अब तक छुपाए …
अब तक छुपाए …
चांद-चकोरी ज्यू दुनिया में
राम कसम तू रहे जिया में
हमको तुमसे …
बोलो तो जिए …
हमको तुमसे... …
दिल में दिलबर तू रहता है
खुदा गवाह हम सच कहता है
हमको तुमसे... …
एक तो अकबर का सलाम
उसमें शामिल तेरा नाम
दो लफ्जो में कहता हूँ
मुख से किस्सा तमाम
मैं शायर हू
मेरा है वास्ता हसीनों से
तेरी फुर्कत में सोया
नहीं महीनों से
नहीं करते ये बातें
परदानशीनों से
सर-ए-बाजार छोडो छेड महजबीनों से
अब तक छुपाए …
अब तक छुपाए …
हुस्न हमेशा रूठा रहता है
खुदा गवाह हम... …