मुंबई: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेले भारतीय खेळाडू आज गुरुवारी मायेदशात परतले. भारतीय संघातील खेलाडू त्यांच्या त्यांच्या शहरात दाखल झाले. पृथ्वी शॉ दिल्लीत, टी नटराजन बेंगळुरूत पोहोचला. तेथून तो तामिळनाडूमधील गावी जाणार आहे. तर चेन्नईत राहणारे फिरकीपटू आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर आणि गोलंदाजीचे कोच भरत अरुण अद्याप दुबईत आहेत ते शुक्रवारी भारतात येणार आहेत.
वाचा- भारताच्या 'अजिंक्य' कर्णधाराचे अख्या सोसायटीने केले जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ
भारतीय संघातील मुंबईचे खेळाडू अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मुंबईत दाखल झाले. या सर्वांच्या स्वागतासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते. रहाणेने भारतीय संघाच्या विजयाबद्दल केक देखील कापला. मुंबईच्या या खेळाडूंचे जोरदार स्वागत झाले. विमानतळावर चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही; पण ड्रेसिंग रुममध्ये 'फॅब फोर'चे महत्त्व वाढले
वाचा- गुड न्यूज: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश
मुंबईत गुरुवारी सकाळी पोहोचलेल्या भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक शास्त्री यांना मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सात दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.
वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारताला धक्का; हुकमी एक्का संघाबाहेर
टीम इंडियाचा हंगामी कर्णधार रहाणे, स्टार सलामीवीर शर्मा, गोलंदाज ठाकूर आणि सलामीवीर पृथ्वी यांना खबरदारी म्हणून हा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतील पराभवानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिकेच विजय मिळवला.
वाचा- भारताच्या 'अजिंक्य' कर्णधाराचे अख्या सोसायटीने केले जंगी स्वागत; पाहा व्हिडिओ
भारतीय संघातील मुंबईचे खेळाडू अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री मुंबईत दाखल झाले. या सर्वांच्या स्वागतासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते. रहाणेने भारतीय संघाच्या विजयाबद्दल केक देखील कापला. मुंबईच्या या खेळाडूंचे जोरदार स्वागत झाले. विमानतळावर चाहते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
वाचा- विराट कोहलीच्या नेतृत्वाला धोका नाही; पण ड्रेसिंग रुममध्ये 'फॅब फोर'चे महत्त्व वाढले
वाचा- गुड न्यूज: भारतीय क्रिकेट चाहत्यांना मिळणार स्टेडियममध्ये प्रवेश
मुंबईत गुरुवारी सकाळी पोहोचलेल्या भारतीय संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक शास्त्री यांना मुंबई मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सात दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला आहे.
वाचा- इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी भारताला धक्का; हुकमी एक्का संघाबाहेर
टीम इंडियाचा हंगामी कर्णधार रहाणे, स्टार सलामीवीर शर्मा, गोलंदाज ठाकूर आणि सलामीवीर पृथ्वी यांना खबरदारी म्हणून हा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे मालिकेतील पराभवानंतर टी-२० आणि मग कसोटी मालिकेच विजय मिळवला.