मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यामध्ये सध्या काहीच आलबेल नसल्याचे म्हटले जात आहे. या दोघांमध्ये सध्याच्या घडीला वाद रंगत आहेत, असे म्हटले जात आहे. पण चहल आणि धनश्री यांच्यामध्ये वाद कशामुळे सुरु झाला, याची जोरदार चर्चा सध्याच्या घडीला सुरु आहे. या सर्व चर्चांमध्ये या वादाला कारणीभूत सध्या एकच गोष्ट असल्याचे आता समोर आले आहे.
वाचा-... तर दारुच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही; विनोद कांबळी असं आता कशासाठी म्हणाला जाणून घ्या...
चहल आणि धनश्री यांच्यामध्ये सर्व उत्तम सुरु होते. पण एका डिनर पार्टीमुळे ही र्व गोष्ट आता समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. एका डिनर पार्टीमध्ये चहलची पत्नी धनश्री आणि भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर हे एकत्र आले होते. त्यानंतर धनश्री आणि श्रेयस यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेटिंग करत असल्याचेही म्हटले गेले. या एका घटनेनंतर चहल आणि धनश्री यांच्यामध्ये बेबनाव सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या डिनर पार्टीमुळे चहल आणि धनश्री यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
वाचा-झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात दोन बदल, पाहा कोणाला संधी...
धनश्री आणि श्रेयस हे एकमेकांना डेटिंग करतात, त्यांचे अफेअर सुरु आहे, ते लवकर आपल्या नात्याबाबत घोषणा करतील, अशा जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. पण यापैकी एकाही गोष्टीला दुजोरा धनश्री किंवा श्रेयस यांनी दिलेला नाही. त्यामुळे या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, याबाबत बोलता येऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत धनश्री किंवा श्रेयस याबाबत कोणताही खुलासा करत नाही, तोपर्यंत या गोष्टीला पूर्णविराम मिळणार नाही. पण जेव्हा धनश्री आणि श्रेयस यांचा फोटो जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासूनच धनश्री आणि चहल यांच्यामध्ये बिनसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या डिनर पार्टीमुळेच चहल आणि धनश्री यांच्यांमध्ये वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्यामुळे आता चहल, धनश्री किंवा श्रेयस याबाबत कोणती माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
वाचा-... तर दारुच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही; विनोद कांबळी असं आता कशासाठी म्हणाला जाणून घ्या...
चहल आणि धनश्री यांच्यामध्ये सर्व उत्तम सुरु होते. पण एका डिनर पार्टीमुळे ही र्व गोष्ट आता समोर आल्याचे पाहायला मिळत आहे. एका डिनर पार्टीमध्ये चहलची पत्नी धनश्री आणि भारताचा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर हे एकत्र आले होते. त्यानंतर धनश्री आणि श्रेयस यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेटिंग करत असल्याचेही म्हटले गेले. या एका घटनेनंतर चहल आणि धनश्री यांच्यामध्ये बेबनाव सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या डिनर पार्टीमुळे चहल आणि धनश्री यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.
वाचा-झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी भारतीय संघात होऊ शकतात दोन बदल, पाहा कोणाला संधी...
धनश्री आणि श्रेयस हे एकमेकांना डेटिंग करतात, त्यांचे अफेअर सुरु आहे, ते लवकर आपल्या नात्याबाबत घोषणा करतील, अशा जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. पण यापैकी एकाही गोष्टीला दुजोरा धनश्री किंवा श्रेयस यांनी दिलेला नाही. त्यामुळे या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे, याबाबत बोलता येऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत धनश्री किंवा श्रेयस याबाबत कोणताही खुलासा करत नाही, तोपर्यंत या गोष्टीला पूर्णविराम मिळणार नाही. पण जेव्हा धनश्री आणि श्रेयस यांचा फोटो जेव्हा व्हायरल झाला तेव्हापासूनच धनश्री आणि चहल यांच्यामध्ये बिनसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या डिनर पार्टीमुळेच चहल आणि धनश्री यांच्यांमध्ये वाद सुरु झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होते, याची उत्सुकता चाहत्यांना असेल. त्यामुळे आता चहल, धनश्री किंवा श्रेयस याबाबत कोणती माहिती देतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.