भारताने ऑस्ट्रेलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकली.
वनडे मालिकेतही प्रथमच भारतीय क्रिकेट संघ विजेता ठरला.
भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात एकही मालिका जिंकू न देण्याचा इतिहास रचला.
सामनावीर पारितोषिकासाठी अत्यल्प रक्कम दिल्याबद्दल गावस्कर यांची टीका