रणजी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही नामांकित संघांना पहिल्याच दिवशी धक्के बसले. महाराष्ट्राचा संघ तर सेनादलाविरुद्धच्या या लढतीत पहिल्याच डावात अवघ्या ४४ धावांत गारद झाला तर कर्नाटकविरुद्ध ६ बाद ६० अशी अवस्था झाल्यानंतर मुंबईने १९४ धावांपर्यंत कशीबशी मजल मारली.
मुंबई, महाराष्ट्राची हाराकिरी
रणजी क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी महाराष्ट्र आणि मुंबई या दोन्ही नामांकित संघांना पहिल्याच दिवशी धक्के बसले...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jan 2020, 4:00 am