पणजी : केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना भारतीय खेळाडू २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल पदकविजेत्यांच्या यादीत असतील, असा विश्वास वाटतो आहे. भारतीय खेळाडूंवर मला खूप विश्वास आहे आणि आम्ही त्यादिशेने पावले टाकण्यास प्रारंभ केला आहे, असे ते म्हणतात. २०१८हे वर्ष क्रीडाक्षेत्रासाठी सर्वोत्तम वर्ष होते असेही ते म्हणाले.
२०२८ ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके
केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांना भारतीय खेळाडू २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये अव्वल पदकविजेत्यांच्या यादीत असतील, असा विश्वास वाटतो आहे...
PTI 21 Nov 2018, 4:00 am