नवी दिल्ली: युवा कुस्तीपटू सागर धनखड हत्ये प्रकरणी आरोपी ऑलिंपिकपटू सुशील कुमार याच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. या हत्ये प्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोनू महाल याने प्रसार माध्यमांसमोर येऊन अनेक गोष्टीचा खुलासा केला आहे.
वाचा- जिभेचे चोचले पुरवले जाणार नाहीत; सुशील कुमारला कोर्टाने फटकारले
सागरच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार सध्या अटकेत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सोनूने ५ मे च्या रात्री काय झाले होते याचा खुलासा केला. सुशीलने त्या दिवशी रात्री मला बेदम मारहाण केली. सुशील आणि त्याच्या काही साथीदारांनी सागर आणि माझे अपहरण केले. ते आम्हाला छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले.
वाचा- न्यूझीलंड मोठा सेटबॅक; WTC फायनल ८ दिवसांवर आणि ३ खेळाडू संघाबाहेर
छत्रसाल स्टेडियमधील माजी प्रशिक्षक विरेंद्रला सुशीलने मारहाण केली आणि तेथून पळवून लावले. त्यानंतर विरेंद्रने नागलोई येथे स्वत:चा आखाडा सुरु केला होता. सागर छत्रसार स्टेडियममधून जवळपास ६० कुस्तीपटूंना घेऊ नागलोई येथे जात होता. ही गोष्ट सुशीलला आवडत नव्हती.
वाचा- एकेकाळी शिव्या देणारे आज पैशांसाठी भारतीयांचे तळवे चाटतात; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोनू म्हणाला, ४-५ मेच्या रात्री सागर आणि माझ्यासह चार ते पाच लोकांचे अपहरण केले. यातील एका मुलाला सुनीलने तेव्हा सोडले जेव्हा त्याच्या पत्नीने दोन वेळा पोलिसांना फोन केला. सुशील चार मे रोजी सकाळी सागरला शोधत होता. त्याच दिवशी सुशील आणि नीरज बवाना यांनी दोन मुलांना अमित आणि रविंद्र यांचे अपहरण केले. त्यानंतर दोघांना मारहाण करण्यात आली आणि ते सागरच्या फ्लॅटवर आले.
वाचा- लग्नानंतर रोहित शर्माने केली होती मोठी चूक; पाहा विराटने कसा घेतला फायदा
सुनीलने सागर आणि मला गाडीत बसवले आणि छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले. त्यानंतर हॉकी आणि काठीने मारहाण केली. मला आणि सागरला इतकी मारहाण केली गेली की आम्ही बेशुद्ध झालो. माझा हात तुटला होता.
वाचा- फायनल सामन्यात न्यूझीलंडला धक्का देण्यासाठी भारताची योजना
मारहाण करताना सुशील छत्रसाल स्टेडियममध्ये गोळीबार करत होता. तो आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत होता. माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून तो गोळी मारेन, गोळी मारेन असं बोलत होता. मी डोक्यावरील बंदूक बाजूला करत होतो, असे सोनूने सांगितले.
वाचा- जाणून घ्या: भारतीय फलंदाजाने शतक झळकावल्यास किती रुपये मिळतात?
सुशीलने सागरचा सहकारी भगत सिंह याचे अपहरण केले आणि त्याला रात्रभर मारहाण केली. त्यानंतर भगतच्या पत्नीने पोलिसांना फोन करून पतीचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर सुशीलने व्हिडिओ कॉल करून भगतला पत्नीची बोलू दिले. मी सुरक्षित आहे अपहरण झालेले नाही असे सांगण्यास सांगितले. काही तासांनी सुशीलने भगतला सोडून दिले.
वाचा- जिभेचे चोचले पुरवले जाणार नाहीत; सुशील कुमारला कोर्टाने फटकारले
सागरच्या हत्येप्रकरणी सुशील कुमार सध्या अटकेत आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सोनूने ५ मे च्या रात्री काय झाले होते याचा खुलासा केला. सुशीलने त्या दिवशी रात्री मला बेदम मारहाण केली. सुशील आणि त्याच्या काही साथीदारांनी सागर आणि माझे अपहरण केले. ते आम्हाला छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले.
वाचा- न्यूझीलंड मोठा सेटबॅक; WTC फायनल ८ दिवसांवर आणि ३ खेळाडू संघाबाहेर
छत्रसाल स्टेडियमधील माजी प्रशिक्षक विरेंद्रला सुशीलने मारहाण केली आणि तेथून पळवून लावले. त्यानंतर विरेंद्रने नागलोई येथे स्वत:चा आखाडा सुरु केला होता. सागर छत्रसार स्टेडियममधून जवळपास ६० कुस्तीपटूंना घेऊ नागलोई येथे जात होता. ही गोष्ट सुशीलला आवडत नव्हती.
वाचा- एकेकाळी शिव्या देणारे आज पैशांसाठी भारतीयांचे तळवे चाटतात; माजी खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ
प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सोनू म्हणाला, ४-५ मेच्या रात्री सागर आणि माझ्यासह चार ते पाच लोकांचे अपहरण केले. यातील एका मुलाला सुनीलने तेव्हा सोडले जेव्हा त्याच्या पत्नीने दोन वेळा पोलिसांना फोन केला. सुशील चार मे रोजी सकाळी सागरला शोधत होता. त्याच दिवशी सुशील आणि नीरज बवाना यांनी दोन मुलांना अमित आणि रविंद्र यांचे अपहरण केले. त्यानंतर दोघांना मारहाण करण्यात आली आणि ते सागरच्या फ्लॅटवर आले.
वाचा- लग्नानंतर रोहित शर्माने केली होती मोठी चूक; पाहा विराटने कसा घेतला फायदा
सुनीलने सागर आणि मला गाडीत बसवले आणि छत्रसाल स्टेडियममध्ये घेऊन गेले. त्यानंतर हॉकी आणि काठीने मारहाण केली. मला आणि सागरला इतकी मारहाण केली गेली की आम्ही बेशुद्ध झालो. माझा हात तुटला होता.
वाचा- फायनल सामन्यात न्यूझीलंडला धक्का देण्यासाठी भारताची योजना
मारहाण करताना सुशील छत्रसाल स्टेडियममध्ये गोळीबार करत होता. तो आम्हाला जीवे मारण्याची धमकी देत होता. माझ्या डोक्यावर बंदूक ठेवून तो गोळी मारेन, गोळी मारेन असं बोलत होता. मी डोक्यावरील बंदूक बाजूला करत होतो, असे सोनूने सांगितले.
वाचा- जाणून घ्या: भारतीय फलंदाजाने शतक झळकावल्यास किती रुपये मिळतात?
सुशीलने सागरचा सहकारी भगत सिंह याचे अपहरण केले आणि त्याला रात्रभर मारहाण केली. त्यानंतर भगतच्या पत्नीने पोलिसांना फोन करून पतीचे अपहरण झाल्याचे सांगितले. त्यानंतर सुशीलने व्हिडिओ कॉल करून भगतला पत्नीची बोलू दिले. मी सुरक्षित आहे अपहरण झालेले नाही असे सांगण्यास सांगितले. काही तासांनी सुशीलने भगतला सोडून दिले.