भारताच्या महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक जिंकण्याची तसेच टोकियो ऑलिम्पिकमधील थेट प्रवेशाची संधी हुकली. १९८२नंतर भारतीय महिला आशियाई सुवर्णपदकाच्या प्रतीक्षेत होत्या. २० वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारण्याची कौतुकास्पद कामगिरी मात्र महिलांनी केली.
रौप्यवर समाधान
भारताच्या महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत जपानकडून १-२ असा पराभव पत्करावा लागला आणि सुवर्णपदक जिंकण्याची तसेच टोकियो ...
Maharashtra Times 1 Sep 2018, 4:00 am